अनुकंपा भरतीची चौकशी रखडली

by - 11:02 PM

अनुकंपा भरतीची चौकशी रखडली
2015-16 साली जिल्हा परिषदेत झालेल्या अनुकंपा भरतीच्या संदर्भात तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी अध्यक्षा शालिनी विखे व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्याकडे दिला होता. अहवालातील त्रुटी पाहिल्यानंतर हा अहवाल पुढील कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. अहवाल पाठविल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. मात्र तीन महिने उलटूनही चौकशीत प्रगती न झाल्याने चौकशी रखडली आहे.
My news Daily Pudhari...22-07-2018
#Ahmednagar #nagarzp

You May Also Like

0 comments